Wednesday, March 26, 2008

नातं शब्दांचे नि माझे




शेवट नेहमीच गोड व्हावा, असा नियम नाही
माझे नक्की काय चुकले साले,हेच मला कळत नाही
रडणारयांना हसवण्याचा प्रयत्ना करत् राहायचो
निराशा झालेल्यांना आशेचा किरण दाखवत राहायचो
संकटांना सामोरे कसे जायचे,हेच समजवात राहयचो
पण हेच सारं काही जेंव्हा माझ्याबाबतीत घडले
तेंव्हा मला समजुन घेणारं कुणी भेटलंच नाहे

मनाला समजवाण्याचा प्रयत्न केला अनेकदा
पण मनाने कधी ऐकलेच नाही
तेंव्हासोबत कोणीही नव्हते
ना मित्र ना नातेवाइक
ना प्रशंसक ना हितचिंतक

सोबत मला होती फक्त शब्दांची
ति तर कधी सुटणारच नव्हती
त्यामुळेच
नक्की नातं काय आहे
माझं नि शब्दांचे हेच कधी समजलेच नाही


नेहमीच तुमचाच


ओंकार(ओम)

2 comments: