Sunday, January 2, 2011

शब्द

ज्या शब्दांनी...
मी कित्तेक मनं जोडली...
त्याच शब्दांनी...
नी फक्त मनचं दुखवलीस
काय उपयोग?...
तुझ्या त्या अश्या वागण्याचा...
आज डोळ्यांत पाणी असताना
एकही हात पुढे येत नाही..
डोळ्यांतील पाणी पुसण्यासाठी..
नाही...शब्द....आता
तुला आठवायची
परवानगीच देत नाहीत..
शब्द जोडुन जोडुन...
पुन्हा एकदा नवीन कविता बनवलीय..
तुझ्या माझ्या नात्याची प्रत्येक खुण
त्या कवितांमध्येच लपवलीय

ओंकार

No comments:

Post a Comment