Monday, January 17, 2011

आठवणी.


माझं अस्तीत्व..
क्षणभंगुर..

जाणीव आहे मला..
म्हणुनच
जगुन घेतोय..

उदया...काही
बाकी नको राहायला...

भरारी..उंच घ्यायची.होती..
क्षितीजपल्याड..

न्यायचे होते..तुला
त्या परींच्या देशांत..

पण तुला त्याची
किंमत नव्हती..

किंबहुना...तुझ्या ते
नशीबात नव्हते..

मी काढलं....
की तुच निघुन गेलीस
?
तुला महत्वाचा वाटला पैसा..
त्याचसाठी..गेलीस...
माझं प्रेम..
माझ्या भावना..
ह्याची किंमत शुन्य...

उणीव तर आजन्म राहील..
तुझ्या त्या हातांची..
वचनं सांभाळता आलीच नाहीत.......
निदान निट तोडुन तरी जायचे होतेस..
प्रियकरही गेला.
अन प्रेयसीही...
बस...राहीलेल्या आठवणी..
काही जपलेल्या...मनांत

ओंकार

1 comment: